औरंगाबाद जिल्ह्यात आज 44 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर मनपा (29) ग्रामीण (15) अन्य (15)

जिल्ह्यात 44606 कोरोनामुक्त, 422 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, दिनांक 10 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 36 जणांना (मनपा 25, ग्रामीण 11) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 44606 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 44 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 46243 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1215 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1215 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा (29)
जिजामाता कॉलनी (1), भगवती कॉलनी (2), देवानगरी (1), छावणी परिसर (1), सातारा परिसर (1), पानदरिबा रोड, गोवर्धन कॉम्पलेक्स (1), उस्मानपुरा (2), व्यंकटेश नगर (1), उल्कानगरी (1), साई शंकर कॉलनी (1), अन्य (17)
ग्रामीण (15)
अन्य (15)
एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
घाटीत फुलंब्री तालुक्यातील आळंद येथील 55 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.