शेतीविषयक
-
कृषी विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर भरणार कृषिमंत्री दादाजी भुसे
मुंबई दि. 2 :- कृषी विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात येतील असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य…
Read More » -
“बोन्साय नव्हे शेतकऱ्यांसाठी बोनस”
“बोन्साय नव्हे शेतकऱ्यांसाठी बोनस” आज देशातील शेतकऱ्यांची अवस्था काय आहे, हे सांगण्यासाठी कोणत्याही आकड्यांची गरज नाही. देशातील सर्वाधिक जनता शेतीवर अवलंबून आहे, ती शेती बदलत्या हवामानामुळे परवडत नाही. म्हणून शेतकरी बांधवानी शेतीपूरक व्यवसाय करून स्वतःला समृद्ध केले पाहिजे किंवा शेती शाश्रातील ज्या कला आहेत त्या अवगत करून आपण चांगला आर्थिक फायदा मिळवू शकतो. बोन्साय ही एक कला असून त्या अंतर्गत हॉर्टकिल्चर, विज्ञान आणि सौंदर्यशास्त्र यांचा अभ्यास करण्याची संधी मिळून आपली बाल्कनी, खिडक्या, गच्ची किंवा बागा फुलवण्याचे कार्य या कलेमुळे साध्य होऊ शकते. बोन्सायला मराठीत वामनवृक्षकला असं म्हटलं जातं. ही मूळची जपानी पद्धत आहे. बोन म्हणजे लहान, साय म्हणजे झाड. छोट्या कुंडीत झाड वाढवून त्याची मुळे, फांद्या छाटून छोट्या कुंडीला शोभेल असा वेगवेगळा आकार देणे म्हणजे बोन्साय. जपान बोन्साय निर्यात करून मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळवतो. त्याचप्रमाणे आपले शेतकरी बोन्साय तयार करून आर्थिक फायदा मिळवू शकतात. परंतु ते लावणे, वाढवणे व त्यासाठी झाडाची निवड करणे यामागे मोठे शास्त्र आहे. त्त्या पद्धतीने ते तयार केले तर कुणीही बोन्साय आपापल्या घरात व घराजवळच्या जागेत वाढवू शकतात व त्याला एक वेगळे असे सौंदर्य आहे. त्यासाठी मात्र विशिष्ट प्रकारचीच झाडे लागतात. बोन्सायचे फायदे: १. बोन्साय निर्मिती करून त्याची विक्री केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. साध्या रोपांची विक्री दहा रुपयाला होत असेल, तर त्यांच्या बोन्सायची विक्री वयानुसार, सौंदर्यानुसार काही हजारांपासून सुरू होते. विविध प्रकारच्या वास्तुशास्त्रामुळे प्रमाणित झाडांना मागणी आहे. २. कमी जागेमध्ये दुर्मिळ वनस्पती वाढविणे शक्य आहेत. ३. घरातील व घराच्या बागेतील शोभा वाढविण्यासाठी अशा प्रकारच्या वृक्षांचा वापर होतो. ४. वामनवृक्षाच्या एकत्रित परिणामातून एक आकर्षक, मनमोहक दृश्य निर्माण होते. घरातील शोभा वाढविण्यासाठी त्याचा उपयोग होतो. ५. वामनवृक्षाची तुलना एक उत्कृष्ट कलाकृतीशी किंवा एका सुंदर चित्राशी किंवा शिल्पाशी करता आल्यामुळे आज संपूर्ण विश्वात वामनवृक्ष जोपासण्याचा छंद दिवसेंदिवस वाढत आहे. झाडांची निवड: यात सदाहरीत असलेल्या झाडांची निवड केली जाते. डाळिंब, आंबा, पेरू, संत्री, वड, पिंपळ, बोगनवेल, जास्वंद आदी झाडांचं केलं जातं. कुंडीची निवड : १. प्रथम कुंडीची निवड करणे आवश्यक असते. २. कुंडीची तळभागात पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्रे पाडावे. ३. छिद्रामधून माती व मुळे बाहेर पडू नयेत, यासाठी जाळी लावून घ्यावी, ४. रोप हलू नये व रोपास आकार देण्यासाठी तारेचा वापर करावा. ५. या कुंडीच्या तळाशी जाड माती व विटांचे बारीक तुकडे, मध्यम भागात खतमिश्रित मध्यम माती, वरील भागात खतमिश्रित बारीक माती टाकून कुंडी तयार करावी. कुंडी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य :…
Read More » -
ऑरगॅनिक फार्मीग: प्रिंन्सिपल अँड स्कोप या विषयावर मोताळा येथील शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय वेबीनार संपन्न
बुलडाणा /प्रतिनिधीयेथील श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मोताळा, बुलढाणा येथे वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून…
Read More » -
मंठा येथील शेतकऱ्याचा तीन एकर ऊस जळून खाक ; चार लाखाचे नुकसान
मंठा / अनिल बा. खंदारे मौजे मंठा शिवारातील गटनंबर 290 मधील ज्ञानदेव नागोराव बोराडे या शेतकऱ्याचा तीन एकर ऊस विद्युत…
Read More » -
माणगावात फिरता पशू वैद्यकीय दवाखान्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन
अलिबाग, जि.रायगड, दि.25 : महाराष्ट्र शासन व पशूसंवर्धन विभागाच्या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री पशूसंवर्धन योजनेतून माणगाव तालुक्यासाठी फिरता पशू वैद्यकीय दवाखाना सुरु…
Read More » -
महाराष्ट्राला प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे तीन पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली,दि.24 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत भौतिक तपासणी आणि तक्रार निवारणाच्या उल्लेखनीय कार्यासाठी केंद्रीय कृषी व कृषी कल्याणमंत्री…
Read More » -
तरुण शेतकर्याने वाचवले विहीरीत पडलेल्या हारणाचे प्राण
करमाड /सुदाम पठाडे जडगाव येथील शेतकरी काकासाहेब भोसले या तरुण शेतकर्याने जीवाची कोणतेही प्रव्हा न करता 11परस खोल विहीरी मध्ये…
Read More » -
रब्बीच्या अधिसुचित पिकांचे नुकसान झाल्यास 72 तासांच्या आता माहिती द्या -शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्याचे आवाहन
उस्मानाबाद:-हवामान शास्त्र विभागाने मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये 16 ते 19 फेब्रुवारी च्या दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तवली होती. या…
Read More » -
महाराष्ट्राला प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे तीन पुरस्कार
केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण नवी दिल्ली ,दि. 23 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र शासनाला…
Read More » -
अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल तात्काळ सादर करा
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे निर्देश मुंबई दि. 23. : जानेवारी-फेब्रुवारी 2021 मध्ये अवेळी पाऊस, गारपीट, वादळी वारे यामुळे शेतपिकांचे…
Read More »